कारंजा येथे पाणी पुरवठ्यात व्यत्यय

वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा कारणीभुत : पाणी पुरवठा विभागाचे अभियंत्यांना पत्र कारंजा (साप्ताहिक कारंजा वीज पुरवठा आणि तो तातडीने पूर्ववत केंद्राला जेथून पाण्याचा पुरवठा होतो ,तो कधीच खंडित होऊ नये म्हणून करंज्याच्या काही भागात निर्माण अडाण प्रकल्पात पाणी असतांना सामना प्रतिनिधी) - कोरोनाच्या करण्यासंदर्भात वीज वितरण त्या अडाण धरणावरील उपसा केंद्र पाणी पुरवठा विभागाने ही सोय करून झालेल्या कुत्रीम पाणी टंचाईला कारण केवळ वीज पुरवठा खंडित होतो वातावरणात कारंज्याच्या काही कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून होणारे आणि जलशुद्धीकरण केंद्राचा वीज घेतली आहे. ठरत आहे. म्हणून लोकांना टँकर बोलावून भागात लोक आणखी एका दुर्लक्ष हे कारण असल्याचे सांगितले. पुरवठा कधीच खंडित होणार नाही पण वास्तव काही वेगळे वीज पुरवठा खंडित झाला आपली गरज भागविणे परवडणारे संकटाचा सामना करतांना दिसत दरम्यान केवळ वीज पुरवठ्याअभावी अशी व्यवस्था वीज कंपनीच्या आहे ते असे की,एक्स्प्रेस फिडरचाही म्हणून मागील पंधरवाड्यात नाही. एकूणच लोकांची गैरसोय आहेत.कृत्रिम पाणी टंचाईचे हे लोकांची पाण्याबाबत गैरसोय होऊ नये अधिकाऱ्यांनी करावी,अशी मागणी वीज पुरवठा वारंवार खंडीत होत कारंज्याच्या काही भागात लोकांना टाळायची तर विद्युत वितरण संकट आहे. म्हणून कारंजा येथील पाणी पुरवठा केली आहे. या बाबत अधिक जाणून असल्याचा अनुभव पाणी पुरवठा ठरल्या दिवशी आणि वेळेत पाण्याचा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुरवठा दरम्यान या टंचाईबद्दल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता या घेतले असता असे समजले विभाग घेत आहे. दोन्ही ठिकाणचा पुरवठा झाला नव्हता. गरज म्हणून कधीच खंडित होणार नाही अशी संबंधित घटकांना विचारले तर बाबत वीज वितरण कंपनीच्या की,कारंजा येथील जलशुद्धीकरण केंद्र पुरवठा खंडित होत असल्याने लोकांना तेव्हा जवळचे पैसे खर्च व्यवस्था करून पाणी पुरवठा त्यांनी पाण्याच्या या कृत्रिम अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून व पिंप्री फॉरेस्ट येथील उपसा केंद्राला आपसूकच पाणी पुरवठ्यात बाधा करून टॅकर बोलवावा लागला आणि विभागाला साथ देणे आवश्यक टंचाईसाठी वारंवार खंडित होणारा त्याद्वारे कारंजा येथील जल शुद्धीकरण एक्स्प्रेस फिडर द्वारे वीज पुरवठा होतो निर्माण होत आहे. आणि हीच बाब आपली गैरसोय दूर करून घेता आली. ठरते.


Popular posts
मुंबई ः राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा सूचना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले. महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचे सांगितले. तो रूग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकार्‍यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसेच सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या सात करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला असून. यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणार्‍यांचीही चाचणी घेतली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. दहा करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. नक्की हे वर्गिकरण कसे असणार आहे याबद्दलही टोपे यांनी माहिती दिली.
लष्कर बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका ः उपमुख्यमंत्री
कामगार, कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन, भत्ते देण्याचे आदेश
आज नागरतास येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम