बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रम

यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण त्यांच्या या कार्याची महिलांनी प्रेरणा करुन अभिवादन करण्यात आले. घेवून शिक्षीत व्हावे या हेतूने यावेळी सौ. रंजना पारसकर व सौ. उपस्थित महिलांना संस्थेच्या वतीने महिलांनी त्यांच्या या कार्याचा वसा सौ. कल्पना कांबळे, सौ. संयोगिता शालीनी गुंडगे यांनी सावित्रीबाई वही व पेनाचे वितरण करण्यात घेवन नव्या पिढीला मार्गदर्शन ढवळे. श्रीमती अन्नपर्णाबाई ढवळे. फुले यांच्या सामाजीक कार्याबाबत आले. अध्यक्षीय फुले यांच्या सामाजीक कार्याबाबत आले. अध्यक्षीय मनोगतातून सौ. करण्याची गरज असल्याचे श्रीमती चंद्रभागाबाई ढवळे. बबिता उपास्थत माहलाना आपल्या सावता काबळ म्हणाल्या का, प्रतिपादन कांबळे यांनी केले. ढवळे. धम्मशिला ढवळे. ज्योती मनोगतातून मार्गदर्शन केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी कार्यक्रमाने मनोगतातून मार्गदशन केल. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याना कार्यक्रमाचे संचालन कु. प्रिती ढवळे आदी महिलांनी परिश्रम शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले महिलांच्या शिक्षणासाठी व कांबले हिने तर गोल कांबळे यांनी घेतले. कार्यक्रमाला परिसरातील यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार सामाजीक हक्कासाठी आपले आभार मानले कार्यक्रमाच्या मिळावा यासाठी शाळा सुरु केल्या. जीवन खर्ची केले. आजच्या यशस्वीतेसाठी क. निकीता कांबळे, उपस्थिती लाभली. महिला व मुलींना वहीपेनचे वाटप प्रतिनिधी। ४ जानेवारी वाशिम : भारतातील पहिल्या महिला शिक्षीका, शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ३ जानेवारी रोजी येथील जिजाऊमाता बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या वतीने ढवळेवाडी स्थित संस्थेच्या कार्यालयात विविध सामाजीक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालीका सौ. सविता कांबळे ह्या होत्या तर अजय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण सस्थच निदशक अजय जाधव, सौ. रंजना पारसकर, सौ. शालीनी कर, सौ. शालाना गंडगे यांची प्रमख उपस्थिती होती. प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले


Popular posts
मुंबई ः राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा सूचना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले. महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचे सांगितले. तो रूग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकार्‍यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसेच सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या सात करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला असून. यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणार्‍यांचीही चाचणी घेतली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. दहा करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. नक्की हे वर्गिकरण कसे असणार आहे याबद्दलही टोपे यांनी माहिती दिली.
आज नागरतास येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम
कारंजा येथे पाणी पुरवठ्यात व्यत्यय
लष्कर बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका ः उपमुख्यमंत्री
कामगार, कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन, भत्ते देण्याचे आदेश