सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाचे थाटात उद्घाटन

कारंजा (साप्ताहिक कारंजा सामना प्रतिनिधी) - सामाजिक व सांस्कृतिक वारसा टिकून राहावा या उद्देशाने येथील गोविंद न्यू इंग्लिश स्कूल अँड कॉन्व्हेंट व गोविंद महाराज उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या वतीने गेली १० वर्षे सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे सोहळ्याचे हे अकरावे वर्ष आहे या अकराव्या वर्षतील हा सोहळा ३ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून । हे उपस्थित होते. संचालन रीना कनोजे जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान हंसराज शेंडे, देविदास पवार, इंगळे, यांनी केले. उदघाटन कार्यक्रमाला आयोजित करण्यात आला आहे वानखडे, सौ. रूपालिताई बाहेती, सौ शाळच सव कमचारा, विद्याथा,पालक विविध स्पर्धा व अन्य उपक्रमामुळे कसमताई आघाम, नितीन रेवाले, उपस्थित होते. उदघाटन सोहळ्यापूर्वी दिमाखदार ठरणाऱ्या या सोहळ्याचे शामराव आसोले, संजय सरोदे, शाळेच्या वतीने कारंजा शहरात उदघाटन ३ जानेवारी रोजी मारोतीराव चौधरी, मुख्यअध्यापिका प्रभातफेरी काढण्यात आली. याद्वारे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सो अपर्णा कदम. सौ किरण व्यास, नागरिकांना संतांचे विचार,देशाचे महान क्रांतिकारक यांच्या विचारांचे दर्शन उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थाना विजयराव वानखडे, शंकर बोर्डे, शाळेचे अध्यक्ष किरण पाटील चौधरी शाळेचे संचालक संतोष पाटील चौधरी प्रभातफेरी लक्षवेधी ठरली. घडविण्यात आले.


Popular posts
मुंबई ः राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा सूचना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले. महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचे सांगितले. तो रूग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकार्‍यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसेच सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या सात करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला असून. यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणार्‍यांचीही चाचणी घेतली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. दहा करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. नक्की हे वर्गिकरण कसे असणार आहे याबद्दलही टोपे यांनी माहिती दिली.
आज नागरतास येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम
कारंजा येथे पाणी पुरवठ्यात व्यत्यय
लष्कर बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका ः उपमुख्यमंत्री
कामगार, कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन, भत्ते देण्याचे आदेश